राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीट यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे तसेच रब्बीचे हंगाम असल्यामुळे गहू ज्वारी, बाजरी ,हे पीक अतिवृष्टीने नुकसान होऊन बळीराजा परेशान आहे .
त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या शेतात झालेले नुकसान उपाययोजना करण्यासंदर्भात ,
शेतकऱ्यांना नुकसान झालेली याची माहिती सरळ व सोपी पाठवता येणार आहे.
त्यासाठी मोबाईल नंबर सूचित केला असून हा नंबर त्याच्या कार्यालय व बंगल्याचा नंबर दिला आहे तो नंबर नोट करून घेणे व आपल्या माहिती सदर नंबर वर देऊन नुकसान भरपाई बद्दल माहिती व तपशील विचारू शकता…
हे 9922204367 , 02222876342 क्रमांक जाहीर केले व
नुकसान झालेलं शेतीची माहिती आणि फोटो या नंबर वर पाठिवणे कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडून जाहीर करण्यात आहे.
- YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल
- नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान
- भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात? Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली