ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण…
परिचय दिवाळी हिंदू संस्कृतीतील महत्वाचा उत्सव आहे. ह्या उत्सवाची मुख्य वातावरणं आनंदमय आणि उत्साहभरपूर असते. दिवाळीला ‘दीपावली’ म्हणजे दिवा आणि आवली असे अर्थ आहे. ह्या उत्सवाच्या दररोजच्या आयोजनांमध्ये लोकांनी घराघरातील दीपक जळविले पाहिजे. दिवाळीच्या उत्सवाची विशेषता असलेली एक गोष्ट आहे की ह्या उत्सवाचा महत्व विभिन्न क्षेत्रांमध्ये विविधपणे मानला जातो. दिवाळी उत्सवाची महत्त्वपूर्णता दिवाळी हिंदू संस्कृतीतील…
“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही कौशल्य विकास केंद्रे…
elon musk first principle analysis आज अमेरिकेचे उद्योगपती ज्यांना समजलं जातं ते ईलॉन मस्क त्यांनी First Principle प्रथम मूल विचाराचा वापर करून त्यांचे अशक्य वाटणारे आणि गुंतागुंतीचे काम सोडवले आहे. प्रथम मूल विचार First Principle हा एक समस्या सोडवण्याचा तंत्र आहे ज्यामध्ये आपण जटिल समस्या समजुन त्याचे वेगळे वेगळे करून त्यांचे सर्वात मूलभूत मूल्य ओळखून…
काय आहे थायरॉईड? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh in marathi) Thyroid test आपल्या गळ्यामध्ये हे थायरॉईड असतो , हि एक गाठी च्या स्वरूपात आहे आपण त्याला ग्रंथी असे म्हणतो. याचा आकार लहान आहे जसे कि फुलपाखरू च्या आकारासारखा हा अवयव असतो. हि थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे रसायन नियंत्रित…
सध्या मोठ्या प्रमाणात पसरणार डोळ्याचा आजार आला आहे. यालाच आपण डोळे आले असे मराठी मध्ये म्हणतो यावर असा अजून पर्यंत ठोस निदान डॉक्टरांकडून सांगितलेले नाही त्यामुळे जनतेमध्ये घबराहाठ पसरली आहे. या आजाराचं नाव आहे ‘व्हॉयरल कॉन्जंक्टाइवाइटिस’ किंवा सामान्यपणे ‘पिंक आई’ लाल डोळे, किंवा डोळे येणे म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहे या पसरणाऱ्या रोगाबद्दल त्याचे…
महाराष्ट्र उत्पादन शुल्क म्हणजे नेमके काय ? राज्य उत्पादन शुल्क हे विभाग प्रामुख्याने मद्य व अमली पदार्थावर नियंत्रण उत्पादन शुल्क गोळा करण्याचे काम करते . महाराष्ट राज्यामार्फत काही रिक्त जागा भरण्यात येत आहे. ते खालील प्रमाणे रिक्त पदे – ५१२ जागा पद क्र रिक्तपदे पदसंख्या १ लघुलेखन ०५ २ लघुटंकलेखक १६ ३ जवान राज्य उत्पादन…
श्रावणबाळ ही योजना नेमकी काय आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच समाजाचे वेगवेगळे लोक राहतात वंचित आणि निराधार लोकही राहतात निराधार म्हणजे काय निराधार म्हणजेच त्या व्यक्तीला कोणाचाच काहीच आधार नसणे म्हणजेच त्यालाच निराधार असे म्हणतात. निराधार या शब्दाला दुसरा अर्थ म्हणजे घरी आपल्या गरजा पासून वंचित तो गरीब आ.हे . श्रावणबाळ ही योजना का राबवली बऱ्याच ग्रामीण…
जगद्गुरू जनार्धन स्वामी कोण होते ? भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हि संतांची भूमी बऱ्याच काळापासून हि लाभलेली आहे त्यात एक संत म्हणजे कर्मयोगी जगद्गुरू स्वॉमी ( मौनगिरी महाराज हे होय ) त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे श्री क्षेत्र जातेगाव वेरूळ त्रंबकेश्वर नाशिक कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य मध्ये संतांची भूमी असलेल्या ह्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगर मध्ये या जिल्ह्यातील वैजापूर…
आता महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीला लागणारी वीज दहा तास वीज देण्यासाठी निर्णय लवकरच घेतल्या जाईल अशी माहिती मिळाली असून सध्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकरी नेते सिकंदरशहा यांनी पण त्यांचे मत मांडले शेतकऱ्यांना मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची नाराजी दिसत आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून सह्याद्री अतिथग्रह येथे बैठक…
महाराष्ट्र रोजगार हमी योजना काय आहे ? भारतात बेरोजगारी ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, जी संधी किंवा कौशल्यांच्या अभावामुळे आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, बहु-आयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र रोजगार हमी योजना, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी असाच एक प्रयत्न आहे. हा लेख योजनेची विविध वैशिष्ट्ये आणि फायदे यावर लक्ष केंद्रित करतो. महाराष्ट्र…
संपूर्ण माहिती तपशील : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील १२.९१ लाख घेणारे लाभार्थी आहेत त्यांनी बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधील पोस्टमास्टर यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. अर्ज करण्याची शेवटची तारीख शेवटची तारीख १५ मे (पंधरा मे) पर्यंत…