बातम्या
ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही कौशल्य विकास केंद्रे…
खुशखबर : शेतीसाठी मिळणार वीज मोफत free electricity for farmer
आता महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीला लागणारी वीज दहा तास वीज देण्यासाठी निर्णय लवकरच घेतल्या जाईल अशी माहिती मिळाली असून सध्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकरी नेते सिकंदरशहा यांनी पण त्यांचे मत मांडले शेतकऱ्यांना मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची नाराजी दिसत आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून सह्याद्री अतिथग्रह येथे बैठक…
शेतकरी सन्मान निधी मिळवण्यासाठी असं करा, नाहीतर आपण १४ व हफ्त्यांत वेळ आहे! आता शेवटची तारीख आणि करायचे काय जाणून घ्या! shetkari sanman nidhi last date and details
संपूर्ण माहिती तपशील : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील १२.९१ लाख घेणारे लाभार्थी आहेत त्यांनी बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधील पोस्टमास्टर यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. अर्ज करण्याची शेवटची तारीख शेवटची तारीख १५ मे (पंधरा मे) पर्यंत…
1 मे खास : बॉम्बे हे महाराष्ट्राची आमची मुंबई कशी झाली ? सविस्तर May 1 May Special: How did Bombay become Amachi Mumbai? in detail
बॉम्बे महाराष्ट्राचा भाग कसा बनला आणि १ मे हा महाराष्ट्र दिन पर्यंत याची माहिती. हे संघर्ष,त्याग आणि लढाई महाराष्ट्राची आहे. १ मे ची पार्श्वभूमी Background भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 चा नंतर हि हैदराबाद संस्थान हे निजामाच्या सत्तेमध्ये होते. हे अजूनही अजुनी भारतीय प्रधानमंत्री याच्या निगराणी मध्ये नव्हते. जसे की भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू…
जमीन खरीदी fees आता फक्त 100 रुपयांमध्ये जमिनीची रजिस्ट्री करा. Land purchase fees only in 100 rupees, how to transfer land ownership?
महाराष्ट्र भूमी अभिलेख नवीन GR आला आहे . जर तुमच्याकडे वडिलोपार्जित जमीन आहे तर ती फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तुमच्या नावावर करता येईल. प्रक्रिया आणि अर्ज कोठे करावा याबद्दल संपूर्ण तपशील येथे आहेत. वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर कशी हस्तांतरित करावी. तसेच शेती कशी नावाने करावी याबद्दल अधिक जाणून घेऊया. वडीलोपार्जित शेती नावावर करायला खूप…
शिका आणि कमवा : या कोर्समध्ये शिक्षण करा दर महिन्याला पैसे कमवा राज्यसरकारच्या उपक्रम how to Learn and Earn money know more about state government courses
राज्य सरकाराने विद्यार्थानसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ५०० रुपये अनुदान देण्याचे ठरवले असून व तसेच बऱ्याच ठिकाणी करिअर मार्गदर्शन विविध भागात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी करिअर विषयी माहित घरापर्यंत पोहचता आली पाहिजे त्यासाठी मदत नंबर व ई-मेल वर तुम्हाला पडलेले करिअर विषयी प्रश्नं या सुविधांद्वारे घेऊ शकतात . गेल्या…
Amazon -मधून घरी बसल्या पैसे कमवा जाणुन घ्या किती माध्यम आहेत . Learn How to earn Money using amazon services
आज ची माहिती खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत आपण ऍमेझॉन या वेबसाईट च्या माध्यमातून कसा स्वतःचा व्यवसाय करायचा ते. या मध्ये एवढ्या काही माध्यम आहे कि आपण घरी बसल्या पैसे कमवू शकतो तर जाणून घेऊया कसे ते. ॲमेझॉन सुरवात कशी झाली ? १९९४ मध्ये ऍमेझॉन या कंपनीची सुरुवात झाली सुरुवातीला त्यांनी पुस्तके…
सोयगावचा ग्रामदैवत : भैरवनाथ महाराजांचा उत्सवाला आज पासून सुरुवात. खूप काही वैशिष्ट्ये वाचा Bhairavnath Maharaj yatra april soygaon
हे सोयगाव शहराचे ग्रामदैवत आहे तसेच याला नवसाला पावणारा हा देव आहे तोच म्हणजे भैरवनाथ महाराज. या मंदिरात यात्रा उत्सव सुरू आहे दिनांक ०६ एप्रिल २०२३ आज गुरुवारी ही यात्रा सुरू झाली . हि माहिती दिलीप बिर्ला यांनी दिली. भैरवनाथ महाराजांचे दर्शन घ्याला येतात बरेच काही लोक , जवळपासचे किंवा बाहेरगावी या भैरवनाथ मंदिरामध्ये येतात…
बँकांना आदेश -शेतकऱयांचे दुष्काळी रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये . do not deposit government sanctioned amount to loan bank account
दुष्काळ अतिवृष्टी निधी शेतकरी बरयाच दिवसापासून वाट पाहत असलेल्याला दुष्काळ निधीचा अतिवृष्टी व त्यानंतर पाऊस व शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झालेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 12000 कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही केली आहे. बँक शेतकऱ्यांना रक्कम देत नाही परंतु तो दुष्काळ निधी आता पडण्यास सुरवात झाली असून राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी काही…
सोयगाव नगरपंचायत तर्फ स्वच्छता रॅली काढण्यात आली. Cleanliness rally was organized by Soygaon Nagar Panchayat.
सोयगाव शहरातील गावकऱ्यांना जागृत करण्यासाठी सोयगाव येथे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान सर्वेक्षण अंतर्गत शपत घेऊन स्वच्छता बाबत दिनांक ३१-३-२०२३ रोजी वार शुक्रवार या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उपस्थित कोण कोण ? कार्यक्रमात उपस्थित मुख्य अधिकारी रमेश जसवंत तसेच नगराध्यक्ष नगरपंचायत कर्मचारी भगवानराव शिंदे ,किशोर मोरे, राजू जंजाळ, राजेश मानकर, समाधान गायकवाड…