Headlines

निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi

??निसर्ग रडतो ?? माणुसकीचा धर्म बुडालाफसवणारांचा सुळसुळाट वाढलाधर्माच्या गुंगीत ढकलूनलुटारु लुटू लागला बहुजन अज्ञानात रूतू लागलाहक्क अधिकार जाणूनघेण्यात रस नाही उरलाधर्माच्या नशेतहक्क अधिकार विसरू लागला जाती धर्मात तेढ वाढलामाणूस माणसाचा द्वेष करु लागलाबहुजन त्यालाचांगले दिवस म्हणू लागला शेटजी भटजीमहागाईचा वणवा पेटवू लागलाबहुजन होरपळून गेलाटाळ्या थाळ्या दिवेलावून नाचू लागला अध्यात्माच्या जगात हरवूनअल्प संतुष्ठी झालासंविधानात विकासत्यालाच विरोध…

Read More

कार्तिक मास गावबोली भाषेतील कविता – माणिक उ. सोनवणे Gavboli Kavita Kartik Mas Manik U Sonvane

बाभूळीच्या काळ्यामठ्ठ ,झाल्या फांद्या तर्णी बांडं .!गोरी गोमटी डहाळी ,पीली हळदीचं खांडं ..!! २ !! डोळे आली सिताफळी ,पाहे लोंबकुनं भुई .!गोड रानातला मेवा ,दूध साखरेचा बाई ..!! ३ !! उभ्या बांधावरं बोरी ,आता आल्या वयामंधी .!तिच्या जिवालाचं धाकं ,मिळे दगडाला संधी ..!! ४ !! भरे दाण्यातं दुधाळी ,धांडा वाऱ्यावरं डुले .!बसे येऊनं साळुंखी ,दाणे…

Read More

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..Empowering Women: on International Women’s Day

आज भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचं हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी…

Read More
तिरंग्याचे महत्व आणि संदेश ! The Significance and Message of the Indian Tricolor Flag

तिरंग्याचे महत्व आणि संदेश ! The Significance and Message of the Indian Tricolor Flag

भारताचा राष्ट्ध्वज तिरंगी असून त्यात वरील भाग केशरी,मध्यभागी पांढरा आणि त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगातील समप्रमाणात आडव्या पट्ट्या आहेत.मध्यभागातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यावर गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.त्याला २४ आरे असून,२२ जुलै १९४७ ला हा राष्ट्ध्वज घटना समितीने समंत केला. तीन रंग काय संदेश देतात तेव्हा पासून आपन १५ ऑगस्ट दिनी भारतभर हा तिरंगा…

Read More

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र ! Beneficial vs. Toxic Friendships: Understanding the Difference

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र आज जगात सदाचरणाची अत्यंत गरज आहे.सदाचरणा शिवाय जगाचे नियम होणे शक्य नाही.म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माद्वारे सदाचरणी माणसे घडविण्याचे कार्य केलेले आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, सदाचार म्हणजे परिवर्तन, परिवर्तन म्हणजे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे होय. म्हणुन तथागत म्हणतात “असे वानाच्च बालाण, पंडितांनच्च सेवना.पुजाच पुजनियान…

Read More