चक्रवर्ती सम्राट अशोक बद्दल माहिती
चक्रवर्ती सम्राट अशोकाचा जन्म सध्याच्या बिहारमधील पाटलीपुत्र येथे झाला होता.
सम्राट बिंदुसाराचा मुलगा आणि मौर्य वंशाचा तिसरा राजा म्हणून ओळखला जातो.
चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे त्याचा नातूही खूप शक्तिशाली होता. पाटलीपुत्र नावाच्या ठिकाणी जन्म घेऊन त्यांनी अखंड भारतभर आपले राज्य पसरवले आणि संपूर्ण भारतावर एकजुटीने राज्य केले.
सम्राट अशोक, ज्याला प्रियदर्शी राजा म्हणून संबोधले जाते, ते भारतातील मौर्य वंशातील एक महान राजे होते.
त्याने 268 इसवी सण पूर्व ते 232 इसवी सण पूर्व पर्यंत राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या राजकीय , सामाजिक सुधारणा केल्या.
सम्राट अशोकाचा काळ समृद्ध असा काळ होता तेव्हा माणसांना तसेच जनावरांना देखील देखभाल व्हावी म्हणून व्यवस्था केल्या होत्या.
या लेख मध्ये, सम्राट अशोकाने केलेल्या सर्वात लोकप्रिय आणि महान कार्य आपण पाहणार आहे.
१. माणसा सारखे इतर पशु प्राण्यांना पण दुख: होऊ शकते ते पण आजारी पडू शकतात मानून पशु वैधकीय सेवा सुरु करणारे प्रथम राजा.
२. तसेच आपण जे आता पाणपोई पाहतो ती उन्हाळ्या मध्य पशु पक्षा साठी विशिष्ट्य अंतरावर पाणपोई ची व्यवस्था.
३.तसेच वाटसरू साठी व इतर प्रवाशांसाठी रस्त्यावर झाडे लावली. वाटसरू थकले कि त्यांना तिथे विसावा घेता येईन आणि पाणपोई बांधल्या.
४. व्यापारी लोकांचा संघ तयार करून जगाची ३३% बाजारपेठ काबीज करणारा पहिला राजा.
५. प्रत्येकाला काम कोणीही बिगर कामाचा राहणार नाही याची खबरदारी घेणारे.
६. आपण राजा झालो म्हणजे मालक नाही तर मी पालक आहे हि जनता म्हणजे माझी लेकरे आहे असे स्वतः शिलालेखामध्ये लिहिले
७. आणि राजा असलो तरी मी कधी चुकू शकतो आणि यामुळे जनतेला त्रास होईन म्हणून आपल्यावर मार्गदर्शक समिती नेमाविली तिचे काम होते राजा जर चुकला तर राजाला सांगणे कि तुम्ही कुठे चुकत आहेत.
८. म्हणजे King is Always Right हि संकल्पना थांबवली आणि आपले राज्य लोकशाही पद्धतीने चालविली
९. राजाने व्यवसाय पासून ते आपल्या पाक गृह मध्ये कमीत कमी हिंसा होईन या कडे विशेष लक्ष दिले. आणि संपूर्ण मांसाहार कमी केला.
१०. राजा बौद्ध धम्माला शरण गेला व स्वतःहा चा मुलगा व मुलगी याना धम्मप्रचार करून इतर देशाला सुद्धा या महान बुद्ध उपदेश कळवा म्हणून त्यांना धम्मा ला दान दिले.
अस्या महान राजास विनम्र अभिवादन !