Headlines

आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचे आगमन होण्याची शक्यता Rain is likely to arrive in some parts of the maharashtra state from today

Rain is likely to arrive in some parts of the state from today

१३ ते २५ मार्च च्या मधात हवामान विभागाने हलका व माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तापमान सातत्याने चढ-उतार होत आहे दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहे तर संध्याकाळी थंड वातावरण होत आहे.

या चढउताराच्या तापमानामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान सहन करावी लागत आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 15 मार्च दरम्यान राज्यात काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिलेली आहे झालं.

तरी बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरे गहू आलेले आहेत असे असल्याचा पिकाची काढणी करून आपले पीक निकसुणीपासून वाचवावे. सतत होत असेलेल्या अवकाळी पावसाने बऱ्याच भागात शेतकऱ्यांना .

कोणत्या भागात पाऊस येऊ शकतो

मागील काही दिवसापासून बरेच जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे तसेच पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे.

  • नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान

    नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान

    वैद्यकीय कोडिंगसारख्या नव्या आणि उच्चभ्रू करिअर संधीवर आधारित पहिले मराठी पुस्तक ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ याचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते पुणे येथे एका प्रेरणादायी सोहळ्यात पार पडले. या ग्रंथाचे लेखक यशोदीप शेटे असून, सहलेखक व वैद्यकीय कोडिंग क्षेत्रातील तज्ञ म्हणून डॉ. श्रेयस बाबासाहेब शेटे यांचे महत्त्वाचे…

  • महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती  Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI”  काय आहे? 

    महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती  Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI”  काय आहे? 

    आज आपण पाहणार आहोत ते सामान्य आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असणाऱ्या गोष्टी. त्यालाच आपण सामान्य वैद्यकीय संज्ञा असे म्हणतो.  येथे आपल्याला जर वैद्यकीय काही अवघड शब्द पाहणार आहोत जे कि बऱ्याच वेळेला आपण ऐकतो आणि एका मेकांना सांगतो पण, हे समजून घेऊन तुम्हाला तुमचे आरोग्य चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि तुमच्या डॉक्टरांशी अधिक…

  • ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली

    ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली

    “ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही कौशल्य विकास केंद्रे…

  • First principle ने एलॉन मस्क कसा यशस्वी झाला What is first principle thinking with example?

    First principle ने एलॉन मस्क कसा यशस्वी झाला What is first principle thinking with example?

    elon musk first principle analysis आज अमेरिकेचे उद्योगपती ज्यांना समजलं जातं ते ईलॉन मस्क त्यांनी First Principle प्रथम मूल विचाराचा वापर करून त्यांचे अशक्य वाटणारे आणि गुंतागुंतीचे काम सोडवले आहे. प्रथम मूल विचार First Principle हा एक समस्या सोडवण्याचा तंत्र आहे ज्यामध्ये आपण जटिल समस्या समजुन त्याचे वेगळे वेगळे करून त्यांचे सर्वात मूलभूत मूल्य ओळखून…

  • YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल

    YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल

    आजच्या Instagram, YouTube आणि Reels च्या दुनियेत रोज नवे चेहरे समोर येतात. पण काही मोजकेच चेहरे असे असतात जे खरे वाटतात. जे झूठी स्वप्नं विकत नाहीत, तर खऱ्या समस्या समजून मार्ग दाखवतात. असाच एक नाव म्हणजे YD Baba—एक असा तरुण, ज्याने स्वतःची घोंगावणारी जीवनाची वाट शोधताना हजारो तरुणांना दिशा आणि दिशा दाखवणारा प्लॅटफॉर्म तयार केला….

  • भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात?  Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read

    भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात? Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read

    भारतीय संविधान एक असे  दस्तऐवज आहे जे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या अध्यक्षतेखाली तयार केले गेले.  हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले होते.  संविधान कोणी बनवले : संविधान सभा बनवण्यात आली त्यामध्ये डॉ बाबासाहेब व इतर सभेचे सदस्य होते…

काही भागात उन्हाच्या तीव्र झळा

तसेच हवामान खात्यात दिलेल्या माहितीनुसार शहरांमध्ये आता उन्हाळ्याची ऊन व त्याची तीव्रता दिसून येत आहे खाली तापमान सरासरी वाढ झाली आहे त्याचबरोबर कमाल तापमान सुद्धा वाढलेले आहे जसे की

(मुंबई) येथे सर्वाधिक 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची,

तर पुण्यात 14.7 एवढ्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सांताक्रूझ (37.5), रत्नागिरी (37.4),

पणजी (36.0),

सोलापूर (36.2),

उस्मानाबाद (35.3),

परभणी आणि यवतमाळमध्ये (35.0),

नांदेड (35.02),

अकोला, अमरावती,

वाशीममध्ये (36.02),

ब्रह्मपुरी (36.9),

वर्धा (35.4)

अस्या प्रकारे हवामानाची माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *